"अरुणाचल प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
|नेता_नाव_२ = नाबाम तुकी
|नेता_नाव_२ = नाबाम तुकी
|स्थापित_दिनांक = [[२० फेब्रुवारी]] [[इ.स. १९८७|१९८७]]
|स्थापित_दिनांक = [[२० फेब्रुवारी]] [[इ.स. १९८७|१९८७]]
|क्षेत्रफळ_एकूण = 83743
|क्षेत्रफळ_एकूण = ८३७४३ चौ.कि.मी.
|क्षेत्रफळ_आकारमान = 10
|क्षेत्रफळ_आकारमान = 10
|क्षेत्रफळ_क्रमांक = १४ वे
|क्षेत्रफळ_क्रमांक = १४ वे
|हवामान = Aw, BSh
|हवामान = Aw, BSh
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|लोकसंख्या_वर्ष =इ.स. २०११
|लोकसंख्या_एकूण = 1382611
|लोकसंख्या_एकूण = १३,८२,६११
|लोकसंख्या_क्रमांक = २६ वे
|लोकसंख्या_क्रमांक = २६ वे
|लोकसंख्या_घनता = 17
|लोकसंख्या_घनता = 17
ओळ ३२: ओळ ३२:
'''अरुणाचल प्रदेश''' हे भारतातील ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी १९६२ साली युद्ध केले होते.
'''अरुणाचल प्रदेश''' हे भारतातील ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी १९६२ साली युद्ध केले होते.


इटानगर ही अरुणाचलची राजधानी आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8164478.cms दुर्दैवी योगायोग]</ref>
इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8164478.cms दुर्दैवी योगायोग]</ref>
== इतिहास ==
== इतिहास ==
आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य १९८७ साली स्थापन झाले. अरूणाचलचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ.किमी एवढे आहे. तर लोकसंख्या १३,८२,६११ एवढी आहे. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरूणाचल प्रदेशाचीच आहे. मोनपा व मिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. अरूणाचल ची साक्षरता ६६.९५ टक्के आहे. या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. भात, मका व नाचणी ही अरूणाचलमधली प्रमुख पिके आहेत.
आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य १९८७ साली स्थापन झाले.


== भूगोल ==
== भूगोल ==

१८:२१, ३ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

  ?अरुणाचल प्रदेश

भारत
—  राज्य  —
Map

२७° ०३′ ३६″ N, ९३° २२′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ त्रुटि: "८३७४३ चौ.कि.मी." अयोग्य अंक आहे चौ. किमी
राजधानी इटानगर
मोठे शहर इटानगर
जिल्हे १७
लोकसंख्या
घनता
१३,८२,६११ (२६ वे) (इ.स. २०११)
• १७/किमी
भाषा इंग्रजी, हिंदी
राज्यपाल जोगिंदर जसवंत सिंह
मुख्यमंत्री नाबाम तुकी
स्थापित २० फेब्रुवारी १९८७
विधानसभा (जागा) Unicameral (60)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AR
संकेतस्थळ: अरुणाचल प्रदेश संकेतस्थळ
अरुणाचल प्रदेश चिन्ह

(इटानगरचे उत्तर अक्षांश व पूर्व रेखांश)

अरुणाचल प्रदेश हे भारतातील ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी १९६२ साली युद्ध केले होते.

इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.[१]

इतिहास

आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य १९८७ साली स्थापन झाले. अरूणाचलचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ.किमी एवढे आहे. तर लोकसंख्या १३,८२,६११ एवढी आहे. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरूणाचल प्रदेशाचीच आहे. मोनपा व मिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. अरूणाचल ची साक्षरता ६६.९५ टक्के आहे. या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. भात, मका व नाचणी ही अरूणाचलमधली प्रमुख पिके आहेत.

भूगोल

ईशान्येकडील सुमारे ११लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. या राज्याच्या तीन सीमा अन्य देशांशी जोडलेल्या आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशाचा काही भाग बळकावल्याचे आरोप असून, हा वाद अधूनमधून उफाळत असतो. या राज्याच्या दक्षिणेला आसाम हे राज्य आहे तर पश्चिमेला भूतान, उत्तरेला चीन तर पूर्वेला म्यानमार हे देश आहेत.

जिल्हे

यावरील विस्तृत लेख येथे आहे.

अरुणाचल प्रदेश या राज्यात १३ जिल्हे आहेत.


संदर्भ