"अशोक जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) जीवनविषयक संक्षिप्त माहिती भरली. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
अशोक चंदनमल जैन (जन्म : घोडेगांव-पुणे जिल्हा, ११ एप्रिल, इ.स. १९४४; मृत्यू : मुंबई, १८ फेब्रुवारी, २०१४) हे एक मराठी पत्रकार आणि लेखक होते.. |
|||
१९६४साली अशोक जैन यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी पुण्यातील दैनिक [[सकाळ]]मधून पत्रकारितेचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे पुण्यातील दैनिक [[तरुण भारत]]मध्ये काम केल्यानंतर ते दैनिक. केसरीमध्ये रुजू झाले. १९६६ साली जैन यांनी मुंबईला स्थलांतर करून [[महाराष्ट्र टाइम्स]]मध्ये काम मिळविले. |
|||
== जीवन == |
|||
अशोक जैन यांचा जन्म ११ एप्रिल, इ.स. १९४४ रोजी [[पुणे|पुण्याजवळील]] घोडेगाव येथे झाला <ref name="मटा २०१४०२१९">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/ashok-jain/articleshow/30647964.cms | शीर्षक = ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांचे निधन | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = १९ फेब्रुवारी, इ.स. २०१४ | ॲक्सेसदिनांक = २७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ | भाषा = मराठी }}</ref> |
|||
मुंबईत १२ वर्षे काम केल्यावर अशोक जैन हे महाराष्ट्र टाइम्सचेे विशेष प्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले. इ.स. १९७८ ते १९८९ या काळात त्यांनी दिल्लीहून 'राजधानीतून' या नावाने साप्ताहिक वार्तापत्रे लिहिली. जैनांची चौफेर दृष्टी, त्यांचा विचक्षणपणा, हजरजबाबीपणा आणि त्यांच्या खेळकर शैलीने ही वार्तापत्रे चांगलीच गाजली. त्यामधून जैन यांच्या पत्रकार शैलीचे सर्व विशेष दिसून येतात. दिल्लीत राहून जैन यांनी राजकीय वर्तुळामध्ये स्वतःचे असे वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण केले. |
|||
मराठी लेखिका [[सुनीति अशोक जैन|सुनीति जैन]] या त्यांच्या पत्नी होत. |
|||
१९८९ साली [[महाराष्ट्र टाइम्स]]चेे सहसंपादक झाल्यावर त्या वृत्तपत्राच्या 'मैफल' या साप्ताहिक पुरवणीची जबाबदारी अशोक जैन यांना देण्यात आली. चौफेर वाचन, वेगवेगळ्या विषयांचा पाठपुरावा आणि नावीन्यता या प्रकारांनी त्यांनी या पुरवणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. पुरवणीतील लेख केवळ आकर्षक लेआऊट करूनच वाचनीय करता येतात असे नाही तर आकर्षक शीर्षके वगैरेंचा त्यात मोठा वाटा असतो हे त्यांनी दाखवून दिले. |
|||
== पत्रकारिता आणि साहित्यिक कारकीर्द == |
|||
इ.स. १९६६ साली जैन महाराष्ट्र टाइम्ससाठी वार्ताहर म्हणून काम करू लागले. पुढे इ.स. १९७८ ते इ.स. १९८९ या कालखंडात ते महाराष्ट्र टाइम्सचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी होते <ref name="मटा २०१४०२१९"/>. त्यानंतर त्याअंनी काही काळ मटाचेच कार्यकारी संपादकपद भूषवले. |
|||
अशोक जैन यांनी कलंदर या टोपणनावाने 'कानोकानी' हे राजकीय-सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक घटना-घडामोडींवर मिश्कील टिप्पणी करणारे सदर लिहायला सुरुवात केली. पुढे 'कानोकानी' या त्यांच्या सदरातील लेखांचे त्याच नावाचे पुस्तक झाले. पुस्तकाचा पुढचा भागही 'आणखी कानोकानी' या नावाने प्रकाशित झाला. |
|||
अशोक जैन पुढे [[महाराष्ट्र टाइम्स]]चेे वरिष्ठ सहसंपादक आणि कार्यकारी संपादकही झाले. यांनी पत्रकार म्हणून जशी वैशिष्टय़पूर्ण कामगिरी केली आहे, तशीच त्यांनी अनुवादक म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे. इंग्रजीतील अनेक चांगल्या चांगल्या पुस्तकांचे त्यांनी सुबोध मराठीत अनुवाद केले आहेत. 'इंडिया टुडे'च्या दोन अंकांत इंदिरा गांधींवरील पुपुल जयकर यांच्या आगामी चरित्राचे भाग आले होते. ते वाचल्यावर [[राजहंस प्रकाशन]]च्या [[दिलीप माजगावकर]] यांना असे वाटले की, हे पुस्तक उत्तम असणार. ते त्याचे हक्क घेण्याच्या मागे लागले. तेव्हा त्याच्या अनुवादासाठी श्रीकांत लागू यांचे नाव आले. माजगावकर त्यांच्याकडे गेले. पण लागूंनी 'याचा माझ्यापेक्षा अशोक जैन चांगला अनुवाद करतील,' असे सुचविले. जैन दिल्लीत होते. त्यामुळे त्यांनी लेखकाने अनुभवलेला सगळा काळ, माहोल अनुवादात उतरवण्याचा प्रयत्न केला. आणि तो अनुवाद चांगलाच यशस्वी ठरला. |
|||
अशोक जैन यांच्या पत्नीचे नाव सुनीती जैन. शेवटची दहा वर्षे अर्धांगवायूने आजारी असणाऱ्या अशोक जैन यांच्याकडून अपुरे राहिलेले अनुवाद पूर्ण करवून घेण्यात त्यांची मोठीच मदत झाली. |
|||
==अशोक जैन यांचे गाजलेले लेख== |
|||
* नाट्य-चित्र अभिनेते डॉ. [[श्रीराम लाग]]ू यांच्या 'परमेश्वराला रिटायर करा' हा लेख. |
|||
==अशोक जैन यांनी अनुवाद करून मराठीत आणलेलेेे ग्रंथ== |
|||
* अंतस्थ (मूळ लेखक : [[पी.व्ही. नरसहिंर राव]]) |
|||
* इंदिरा- अंतिम पर्व (मूळ लेखक : पी. सी. अलेक्झांडर) |
|||
* इंदिरा गांधी (मूळ लेखक : पुपुल जयकर) |
|||
* इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही (मूळ लेखक : पी.एन. धर) |
|||
* कस्तुरबा - शलाका तेजाची (मूळ लेखक : अरुण गांधी) |
|||
* फेलुदा (पुस्तक मालिका, मूळ लेखक : [[सत्यजित राय]]) |
|||
* बॅचलर ऑफ आर्ट्स (मूळ लेखक : [[आर.के. लक्ष्मण]]) |
|||
* लतादीदी (मूळ लेखक : हरीश भिमानी) |
|||
* लक्ष्मणरेषा ([[आर.के. लक्ष्मण]] यांचे आत्मचरित्र) |
|||
* वॉकिंग विथ द लॉयन (मूळ लेखक नटवर्सिंग) |
|||
* व्योमकेश बक्षी - रहस्यकथा (मूळ लेखक : शरददिंदू बंदोपाध्याय) |
|||
* लालबहादूर शास्त्री (मूळ लेखक : पी.पी. श्रीवास्तव) |
|||
* स्वामी व त्याचे दोस्त (मूळ लेखक : [[आर.के. नारायण]]) |
|||
==अशोक जैन यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले ग्रंथ== |
|||
* अत्तराचे थेंब (२००९) |
|||
* आणखी कानोकानी (२००३) |
|||
* कानोकानी (१९९६) |
|||
* राजधानीतून (२००३) |
|||
== संदर्भ व नोंदी == |
|||
{{संदर्भसूची}} |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
{{DEFAULTSORT:जैन,अशोक}} |
{{DEFAULTSORT:जैन,अशोक}} |
||
[[वर्ग:इ.स. १९४४ मधील जन्म]] |
|||
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]] |
|||
[[वर्ग:मराठी पत्रकार]] |
[[वर्ग:मराठी पत्रकार]] |
||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
[[वर्ग:मराठी लेखक]] |
०१:०१, २८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती
अशोक चंदनमल जैन (जन्म : घोडेगांव-पुणे जिल्हा, ११ एप्रिल, इ.स. १९४४; मृत्यू : मुंबई, १८ फेब्रुवारी, २०१४) हे एक मराठी पत्रकार आणि लेखक होते..
१९६४साली अशोक जैन यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी पुण्यातील दैनिक सकाळमधून पत्रकारितेचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे पुण्यातील दैनिक तरुण भारतमध्ये काम केल्यानंतर ते दैनिक. केसरीमध्ये रुजू झाले. १९६६ साली जैन यांनी मुंबईला स्थलांतर करून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम मिळविले.
मुंबईत १२ वर्षे काम केल्यावर अशोक जैन हे महाराष्ट्र टाइम्सचेे विशेष प्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले. इ.स. १९७८ ते १९८९ या काळात त्यांनी दिल्लीहून 'राजधानीतून' या नावाने साप्ताहिक वार्तापत्रे लिहिली. जैनांची चौफेर दृष्टी, त्यांचा विचक्षणपणा, हजरजबाबीपणा आणि त्यांच्या खेळकर शैलीने ही वार्तापत्रे चांगलीच गाजली. त्यामधून जैन यांच्या पत्रकार शैलीचे सर्व विशेष दिसून येतात. दिल्लीत राहून जैन यांनी राजकीय वर्तुळामध्ये स्वतःचे असे वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण केले.
१९८९ साली महाराष्ट्र टाइम्सचेे सहसंपादक झाल्यावर त्या वृत्तपत्राच्या 'मैफल' या साप्ताहिक पुरवणीची जबाबदारी अशोक जैन यांना देण्यात आली. चौफेर वाचन, वेगवेगळ्या विषयांचा पाठपुरावा आणि नावीन्यता या प्रकारांनी त्यांनी या पुरवणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. पुरवणीतील लेख केवळ आकर्षक लेआऊट करूनच वाचनीय करता येतात असे नाही तर आकर्षक शीर्षके वगैरेंचा त्यात मोठा वाटा असतो हे त्यांनी दाखवून दिले.
अशोक जैन यांनी कलंदर या टोपणनावाने 'कानोकानी' हे राजकीय-सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक घटना-घडामोडींवर मिश्कील टिप्पणी करणारे सदर लिहायला सुरुवात केली. पुढे 'कानोकानी' या त्यांच्या सदरातील लेखांचे त्याच नावाचे पुस्तक झाले. पुस्तकाचा पुढचा भागही 'आणखी कानोकानी' या नावाने प्रकाशित झाला.
अशोक जैन पुढे महाराष्ट्र टाइम्सचेे वरिष्ठ सहसंपादक आणि कार्यकारी संपादकही झाले. यांनी पत्रकार म्हणून जशी वैशिष्टय़पूर्ण कामगिरी केली आहे, तशीच त्यांनी अनुवादक म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे. इंग्रजीतील अनेक चांगल्या चांगल्या पुस्तकांचे त्यांनी सुबोध मराठीत अनुवाद केले आहेत. 'इंडिया टुडे'च्या दोन अंकांत इंदिरा गांधींवरील पुपुल जयकर यांच्या आगामी चरित्राचे भाग आले होते. ते वाचल्यावर राजहंस प्रकाशनच्या दिलीप माजगावकर यांना असे वाटले की, हे पुस्तक उत्तम असणार. ते त्याचे हक्क घेण्याच्या मागे लागले. तेव्हा त्याच्या अनुवादासाठी श्रीकांत लागू यांचे नाव आले. माजगावकर त्यांच्याकडे गेले. पण लागूंनी 'याचा माझ्यापेक्षा अशोक जैन चांगला अनुवाद करतील,' असे सुचविले. जैन दिल्लीत होते. त्यामुळे त्यांनी लेखकाने अनुभवलेला सगळा काळ, माहोल अनुवादात उतरवण्याचा प्रयत्न केला. आणि तो अनुवाद चांगलाच यशस्वी ठरला.
अशोक जैन यांच्या पत्नीचे नाव सुनीती जैन. शेवटची दहा वर्षे अर्धांगवायूने आजारी असणाऱ्या अशोक जैन यांच्याकडून अपुरे राहिलेले अनुवाद पूर्ण करवून घेण्यात त्यांची मोठीच मदत झाली.
अशोक जैन यांचे गाजलेले लेख
- नाट्य-चित्र अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या 'परमेश्वराला रिटायर करा' हा लेख.
अशोक जैन यांनी अनुवाद करून मराठीत आणलेलेेे ग्रंथ
- अंतस्थ (मूळ लेखक : पी.व्ही. नरसहिंर राव)
- इंदिरा- अंतिम पर्व (मूळ लेखक : पी. सी. अलेक्झांडर)
- इंदिरा गांधी (मूळ लेखक : पुपुल जयकर)
- इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही (मूळ लेखक : पी.एन. धर)
- कस्तुरबा - शलाका तेजाची (मूळ लेखक : अरुण गांधी)
- फेलुदा (पुस्तक मालिका, मूळ लेखक : सत्यजित राय)
- बॅचलर ऑफ आर्ट्स (मूळ लेखक : आर.के. लक्ष्मण)
- लतादीदी (मूळ लेखक : हरीश भिमानी)
- लक्ष्मणरेषा (आर.के. लक्ष्मण यांचे आत्मचरित्र)
- वॉकिंग विथ द लॉयन (मूळ लेखक नटवर्सिंग)
- व्योमकेश बक्षी - रहस्यकथा (मूळ लेखक : शरददिंदू बंदोपाध्याय)
- लालबहादूर शास्त्री (मूळ लेखक : पी.पी. श्रीवास्तव)
- स्वामी व त्याचे दोस्त (मूळ लेखक : आर.के. नारायण)
अशोक जैन यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले ग्रंथ
- अत्तराचे थेंब (२००९)
- आणखी कानोकानी (२००३)
- कानोकानी (१९९६)
- राजधानीतून (२००३)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |