"जिल्हा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६: ओळ १६:
* दुसरे औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन २२ व २३ डिसेंबर २०१२ रोजी जिल्ह्यातील वैजापूर येथे झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव गडाख होते.
* दुसरे औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन २२ व २३ डिसेंबर २०१२ रोजी जिल्ह्यातील वैजापूर येथे झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव गडाख होते.
* बीड तालुक्यातील नेकनूर येथे जिल्हा [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] वतीने झालेले तृतीय बीड जिल्हा साहित्य संमेलन, २५-१२-२०११ला; संमेलनाध्यक्ष : डॉ. पाटांगणकर,
* बीड तालुक्यातील नेकनूर येथे जिल्हा [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] वतीने झालेले तृतीय बीड जिल्हा साहित्य संमेलन, २५-१२-२०११ला; संमेलनाध्यक्ष : डॉ. पाटांगणकर,
* मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबाद जिल्ह्यातले १ले जिल्हा साहित्य संमेलन १९डिसेंबर २०१३ रोजी बाजारसावंगी या गावी झाले.
* ४थे परभणी जिल्हा साहित्य संमेलन जाम (जिल्हा परभणी) येथे प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
* ४थे परभणी जिल्हा साहित्य संमेलन जाम (जिल्हा परभणी) येथे प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.



२२:५४, १७ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

महाराष्ट्रात जिल्हास्तरावर होणाऱ्या साहित्य संमेलनांस जिल्हा साहित्य संमेलन म्हणतात. त्यांतली काही ग्रामीण साहित्य संमेलन म्हणूनही ओळखली जातात. ही संमेलने घेणाऱ्या संस्थांचे कार्य सहसा त्या जिल्ह्यातच असते.

  • १९९६ साली लातूर जिल्हा साहित्य संमेलन झाले होते : संमेलनाध्यक्ष विजय वसंतराव पाडळकर
  • नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबार येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष : रानकवी ना. धों. महानोर.
  • नंदुरबार जिल्ह्याचे द्वितीय साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०१० रोजी शहादा येथे झाले. संमेलनाध्यक्ष : कवी ‘गोंधड’कार वाहरू सोनवणे.
  • नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेले चौथे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन, ९-४-२०१२ला, संमेलनाध्यक्षा : डॉ. अलका कुलकर्णी
  • ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने १७ जानेवारी २०१०ला ठाणे जिल्हा साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष ?
  • तिसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे
  • बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष : ज.ह. खरात; उद्‌घाटक : विठ्ठल वाघ
  • तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले.संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट.
  • कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक
  • जिल्ह्यातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी येथील राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे १०, ११ जुलै २०१० पहिले कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन आयोजिण्यात करण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष ?
  • दुसरे जिल्हा साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सव कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये ३ ते ५ डिसेंबर २०११ रोजी झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे हे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष : कथालेखक सखा कलाल
  • १ले औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन,२७-६-२०१०, संमेलनाध्यक्ष : रा.रं.बोराडे
  • दुसरे औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन २२ व २३ डिसेंबर २०१२ रोजी जिल्ह्यातील वैजापूर येथे झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव गडाख होते.
  • बीड तालुक्यातील नेकनूर येथे जिल्हा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने झालेले तृतीय बीड जिल्हा साहित्य संमेलन, २५-१२-२०११ला; संमेलनाध्यक्ष : डॉ. पाटांगणकर,
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबाद जिल्ह्यातले १ले जिल्हा साहित्य संमेलन १९डिसेंबर २०१३ रोजी बाजारसावंगी या गावी झाले.
  • ४थे परभणी जिल्हा साहित्य संमेलन जाम (जिल्हा परभणी) येथे प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.

हे सुद्धा पहा