वरळी-नरिमन पॉईंट सागरी महामार्ग
(वरळी-नरीमन पॉईंट सागरी महामार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
वरळी-नरिमन पॉईंट सागरी महामार्ग भारताच्या मुंबईशहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठीचा महामार्ग प्रकल्प आहे. हा महामार्ग वांद्रे-वरळी सागरी महामार्गापासून-सीलिंकपासून पुढे दक्षिणेकडे नरीमन पॉइंटपर्यंत जाईल.