राष्ट्रीय सुरक्षा समिती (भारत)
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
राष्ट्रीय सुरक्षा समिती ही भारताची राजकिय, आथीक, ऊर्जा, तसेच राष्ट्रीय सुरक्षा विषयी गुप्त माहितीचा आभ्यास करुन त्या संदर्भातील भारताची निती व धोरणे ठरवीण्याचे व त्या सदर्भात सरकारला सल्ला देण्याचे काम करणारी भारताची शिखर समिति आहे. या समितिची स्थापना अटलबिहारी वाजपेयी सरकाने १९ नोव्हेंबर १९९८ रोजी केली.