मत्स्य
Jump to navigation
Jump to search
मत्स्य हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश[संपादन]
राजस्थानातील जयपूरच्या प्रदेशात मत्स्य हे राज्य होते. विराटनगरी ही या राज्याची राजधानी होती.
राजे[संपादन]
विराट व त्याचा पुत्र उत्तर हे या राज्याचे सत्ताधीश होते.
संकिर्ण[संपादन]
- पांडवांनी वेशांतरीत अज्ञातवासाचे एक वर्ष विराटनगरीत घालविले होते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |