भारत-तिबेट सीमा पोलीस दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP)
चित्र:Indo-Tibetan Border Police Logo.png
स्थापना २४ ऑक्टोबर, १९६२
देश भारत ध्वज भारत
आकार ८९,४३२ सैन्य
ब्रीदवाक्य "शौर्य - दृढ़ता- कर्म निष्ठा"
मुख्यालय नवी दिल्ली
सेनापती श्री.विक्रम श्रीवास्तव (IPS) महानिरीक्षक
संकेतस्थळ [१]

भारत-तिबेट सीमा पोलीस दल भारताचे एक सुरक्षा दल आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर २४ ऑक्टोबर, १९६२ रोजी या दलाची स्थापना झाली.

लद्दाख मधील काराकोरम पासून अरुणाचल प्रदेशातील दिफु ला पर्यंतच्या ३४८८ किमी लांबीच्या भारत-चीन सीमेवर हे दल तैनात असते.

इतिहास[संपादन]

कमान[संपादन]

प्रशिक्षन केंद्र[संपादन]