भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय संघाचा बांगलादेश दौरा २०१४
बांगलादेश
भारत
तारीख १५ जून २०१४ – १९ जून २०१४
संघनायक मुश्तफिकूर रहीम सुरेश रैना
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा मुश्तफिकूर रहीम (७०) रॉबिन उथप्पा (६९)
सर्वाधिक बळी तास्किन अहमद (७) स्टूअर्ट बिन्नी (६)
मालिकावीर स्टूअर्ट बिन्नी

भारतीय क्रिकेट संघाने १५ ते १९ जून २०१४ दरम्यान बांगलादेश दौरा केला. ३ एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने २-० अशी जिंकली तर एक सामना रद्द करण्यात आला.

संघ[संपादन]

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[१] भारतचा ध्वज भारत[२]

एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

१५ जून २०१४
१३:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२७२/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५३/३ (२४.५ षटके)
मुश्तफिकूर रहीम ५९ (६३)
उमेश यादव ३/४८ (९ षटके)
अजिंक्य रहाणे ६४ (७०)
शकिब अल हसन २/२७ (६ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी (ड/ल पद्धती)
शेर-ए-बांगला मैदान, मीरपूर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि एनामूल हक (बां)
सामनावीर: अजिंक्य रहाणे (भा)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

भारत Flag of भारत
१०५ (२५.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५८ (१७.४ षटके)
सुरेश रैना २७ (२३)
तास्किन अहमद ५/२८ (८ षटके)
मिथुन अली २६ (३९)
स्टुअर्ट बिन्नी ६/४ (४.४ षटके)
भारत ४७ धावांनी विजयी (ड/ल पद्धती)
शेर-ए-बांगला मैदान, मीरपूर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि शर्फुदुल्ला (बां)
सामनावीर: स्टुअर्ट बिन्नी (भा)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
  • भारताच्या डावादरम्यान ५.२ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा खेळवण्यात आला, आणि बांग्लादेशसमोर डकवर्थ-लुईस पद्धतीने १०६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • मिथून अली आणि तास्किन अहमदचे बांगलादेशतर्फे एकदिवसीय पदार्पण.
  • स्टूअर्ट बिन्नीचे ४ धावांत ६ बळी ही भारतीय गोलंदाजातर्फे सर्वोत्तम एकदिवसीय कामगिरी.
  • बांगलादेशची ५८ ही भारताविरूद्ध कोणत्याही संघाने केलेली सर्वात कमी धावसंख्या आहे.
  • भारताची १०५ धावसंख्या ही सर्वबाद झाल्यानंतर बचाव केली गेलेली सर्वात कमी धावसंख्या होय.


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

भारत Flag of भारत
११९/९ (३४.२ षटके)
वि
चेतेश्वर पुजारा २७ (६३)
शकिब अल हसन ३/२७ (७.२ षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • भारताच्या डावादरम्यान १२.३ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना ४० षटकांचा करण्यात आला. ३४.२ षटकांनंतर पुन्हा आलेल्या पावसानंतर सामना रद्द करण्यात आला.


संदर्भयादी[संपादन]

  1. ^ "भारताविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी मिथून आणि तास्किनची निवड" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "बांगलादेश दौर्‍यासाठी तरूण संघाचे नेतृत्व रैनाकडे" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो.



भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे
२०००-०१ | २००४-०५ | २००७ | २००९-१० | २०१४ | २०१५ | २०२२-२३