भारतातील शहरीकरण
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
स्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारतात शहरीकरणास प्रामुख्याने सुरुवात झाली. १९०१ च्या जन गणनेनुसार शहरातील लोकसंख्या ११.४% इतकी होती, तर ती २००१ मध्ये वाढ होवून २८.५३% तर २०११ मध्ये ३०%च्या वर जाऊन पोहोचली.
एका सर्वेक्षणानुसार २०३० पर्यन्त भारताची ४०.७६% लोकसंख्या शहरात राहत असेल.