प्रहार जनशक्ती पक्ष
Jump to navigation
Jump to search
भारतीय राजकीय पक्ष | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
स्थान | महाराष्ट्र, भारत | ||
---|---|---|---|
संस्थापक | |||
स्थापना |
| ||
| |||
![]() |
प्रहार जनशक्ती पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आहे. महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेत या पक्षाचे दोन आमदार आहेत.
या पक्षाची स्थापना १९९९मध्ये ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांनी केली.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |