प्रहार जनशक्ती पक्ष
Appearance
भारतीय राजकीय पक्ष | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | महाराष्ट्र, भारत | ||||
| संस्थापक | |||||
| स्थापना |
| ||||
| |||||
प्रहार जनशक्ती पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आहे. महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेत या पक्षाचे दोन आमदार आहेत.
या पक्षाची स्थापना १९९९मध्ये ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांनी केली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |