पाणी शुद्धीकरण
Jump to navigation
Jump to search
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
पाणी शुद्धीकरण करणे हे मानवासाठी मुलभूत गरज आहे . कारण जीवसृष्टी साठी शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रकारे कारखान्यांतून बाहेर पडणारे पाणी हे दुषित असते आणि ते पाणी कारखान्यातून निघून नदी मध्ये मिसळेले पाहायला मिळते. त्यामुळे पाणी शुद्धीकरण हे खूप गरजेचे आहे.प्रत्येक गावमध्ये पाणी शुद्धीकरण घटक राबविले पाहिजे.