Jump to content

पंचशील तत्त्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंचशील तत्त्वे

[संपादन]

१. प्रत्येक देशाच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे.

२. परस्पर आक्रमण न करणे.

३. एकमेकांच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप न करणे.

४. समानतेचा आणि परस्पर फायद्याचा आदर करणे.

५. शांततापूर्ण सहअस्तित्व.

महत्त्व

[संपादन]

• शांतता टिकवणे:- या तत्त्वांमुळे युद्ध आणि संघर्ष टाळण्यास मदत होते.

• आंतरराष्ट्रीय सहकार्य:- विविध देशांदरम्यान विश्वास व सहकार्य निर्माण होतो.

• शीतयुद्ध काळातील भूमिका:- पंचशील तत्त्वांनी शीतयुद्धाच्या काळात निर्गुट चळवळीला प्रोत्साहन दिले.

• भारतीय परराष्ट्र धोरण:- पंचशील तत्त्वे भारतीय परराष्ट्र धोरणाचा कणा आहेत, ज्यावर भारताने शांतता व सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत.

संदर्भ[][]

[संपादन]

1. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या नोंदी

  1. ^ India and China: The Five Principles of Peaceful Coexistence - वसंत साठे
  2. ^ https://www.mea.gov.in/uploads/publicationdocs/191_panchsheel.pdf