कार्टझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे भारतातील पोर्तुगिजांच्या काळातील एक कागदपत्र होते. पोर्तुगिजांनी हिंदी महासागरात व्यूहात्मक ठिकाणी सानुकूल स्थानके स्थापन केली होती. हे कागदपत्र एक प्रकारे संरक्षणाचे पत्र होते. यामुळे आशियाई व्यापाऱ्यांच्या जहाजांना इतर राज्यांच्या व अरबांच्या हल्यांपासून पोर्तुगिज संरक्षण करत असत. पोर्तुगिजांच्या काळानंतर ही पद्धत बंद पडली.[१][२]

  1. ^ "Shipwreck offers clues on Portuguese maritime trade". Nature India. 2010-03-10. doi:10.1038/nindia.2010.28. ISSN 1755-3180.
  2. ^ The Portuguese in India. Cambridge University Press. 1988-03-31. pp. 5–39. ISBN 978-0-521-25713-8.