उन्नत भारत अभियान
Jump to navigation
Jump to search
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
देशभरातील सर्व उच्चशिक्षण संस्था स्थानिक समुदायांशी जोडल्या जाव्यात,व त्यांना विकासासाठी आवश्यक असणारी तंत्रज्ञाने पुरविता यावीत , या उद्देशाने ११ नोव्हेंबर २०१४ ला उन्नत भारत अभियान सुरु केले.
अभियानाची उद्दिष्टे
१) ग्रामीण भारताची गरज विचारात घेऊन उच्च शिक्षण संस्थामध्ये संस्थात्मक क्षमता उभारणे किंवा विस्तार करणे
२) विज्ञान , अभियांत्रिकी , तांत्रिक व व्यवस्थापन शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या उच्च शिक्षण संस्थाच्या माध्यमातून ग्रामीण भारतासाठी
व्यावसायिक आदाने पुरविणे .