आरझू (१९६५ चित्रपट)
Appearance
1965 film by Ramanand Sagar | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| निर्माता | |||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| |||
आरझू हा रामानंद सागर दिग्दर्शित १९६५ चा बॉलिवूड चित्रपट आहे. यात राजेंद्र कुमार, साधना आणि फिरोज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९६५ चा सर्वात जास्त कमाई करणारा हिंदी भाषेतील चित्रपट होता.
आरझू हा जीवन आणि नशिबावर विजय मिळवणाऱ्या प्रेमाची कहाणी आहे ज्यात एका अपघातात कुमार अपंग होतात .
गीत
[संपादन]या चित्रपटाचे संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले आहे आणि गीते हसरत जयपुरी यांनी लिहिली आहेत.
| गीत | गायक |
|---|---|
| "जब इश्क कहीं हो जाता है" | आशा भोसले, मुबारक बेगम |
| "बेदरदी बालमा तुझको" | लता मंगेशकर |
| "अजी रुठ कर अब कहाँ जायेगा" | लता मंगेशकर |
| "अजी हमसे बचकर कहाँ जायेगा" | मोहम्मद रफी |
| "ए फूलों की रानी" | मोहम्मद रफी |
| "ए नर्गिस-ए-मस्ताना" | मोहम्मद रफी |
| "छलके तेरी आंखों से" | मोहम्मद रफी |
प्रशंसा
[संपादन]या चित्रपटाला खालील पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते: [१]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Filmfare Nominees and [[:साचा:Sic]]" (PDF). The Times Group. 27 September 2023 रोजी पाहिले – Internet Archive द्वारे. URL–wikilink conflict (सहाय्य)