आक्काबाई
Jump to navigation
Jump to search
अक्काबाईंनी ३५ वर्षे समर्थांच्या हयातीत चाफळचा कारभार सांभाळला शिवाय समर्थांच्या पश्चात ३८ वर्षे सज्जन्गाडचा कारभार सांभाळला. १२ व्या वर्षापासून ८५ वर्षांपर्यंत रामरायाची सेवा करून त्या कृतार्थ झाल्या.औरंगजेबाच्या आक्रमणाच्यावेळी अक्काबाई यांनी गडावरील राम पंचायतन वाघापूरला नेऊन रामनवमी साजरी केली. त्यांची समाधी सज्जनगडावर आहे. त्यांना अक्कास्वामी असे म्हटले जाई.
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते. |