अंबर किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंबरचा किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


अंबरचा किल्ला

अंबरचा किल्ला हा भारताच्या राजस्थान राज्यातील एक किल्ला आहे.

आमेर दुर्ग (ज्याला आमेर चा किल्ला किंवा आंबेर चा किल्ला नावाने पण ओळखले जाते)भारताच्या राजस्थान राज्यातील राजधानी जयपुरच्या आमेर क्षेत्रात एक ऊंच टेकडीवर स्थित एक पर्वतीय दुर्ग आहे. हे जयपुर नगराचा प्रधान पर्यटक आकर्षण आहे. आमेर ता कस्बा मूळरूपाने स्थानीय मीणा लोकांद्वारा स्थापित केले आहे ज्या वर कालांतराने कछवाहा राजपूत मान सिंह प्रथम ने राज्य केले आणि या दुर्ग चे निर्माण केले. हे दुर्ग आणि महल अापल्या कलात्मक विशुद्ध हिन्दू वास्तु शैलीच्या घटकांसाठी पण ओळखले जाते. दुर्गच्या विशाल प्राचीर, दरवाजेंची शृंखला आणि दगडी रस्ते यांनी भरलेले हे दुर्ग टेकडीच्या ठीक खाली बनलेले मावठा सरोवर ला पाहत आहे असे प्रतीत होते.

Quick facts: प्रकार:, मापदंड: … लाल बलुआ दगडांनी आणि संगमरवर ने निर्मित हे आकर्षक एवं भव्य दुर्ग टेकडीच्या चार स्तरांनी बनलेला आहे. ज्यात प्रत्येकात विशाल प्रांगण आहे. यात दीवान-ए-आम अर्थात जन साधारण माणसांचा प्रांगण, दीवान-ए-खास अर्थात विशिष्ट प्रांगण, शीश महल, जय मन्दिर सुख निवास आदि भाग आहे. आणि सुख निवास भागात जल धारांनी कृत्रिम रूप ने बनलेले शीतल वातावरण येथील भीषण ग्रीष्म-ऋतु मध्ये अत्यानन्ददायक होते. हे महल कछवाहा राजपूत महाराजांचे आणि त्यांचे कुटुंबांचे निवास स्थान असायचे. दुर्गच्या आत महलाच्या मुख्य प्रवेश द्वार जवळच त्यांची आराध्या चैतन्य पंथची देवी शिलाला समर्पित एक मन्दिर बनले आहे. आमेर आणि जयगढ़ दुर्ग अरावली पर्वतमाला के एक आणि आमेर आणि जयगढ़ दुर्ग अरावली पर्वतमाला के एक पर्वत च्या जवळ बनले आहे. ते एक गुप्त पर्वत सुरंग मार्ग ने जुडलेले आहे. फ्नोम पेन्ह, कम्बोडिया मध्ये वर्ष २०१३ मध्ये आयोजित झालेले विश्व धरोहर समिति च्या ३७वें सत्र मध्ये राजस्थान चे पांच अन्य दुर्गों सहित आमेर दुर्ग ला राजस्थानातील पर्वतीय दुर्गांच्या भागाला युनेस्को विश्व धरोहर स्थळ घोषित केले आहे.

नाम व्युत्पत्ति आंबेर या आमेर ला हे नाव येथील जवळचे चील चे टीले नावाच्या टेकडीवर स्थित अम्बिकेश्वर मन्दिर मुळे मिळाले आहे. अम्बिकेश्वर नाव भगवान शिवच्या त्या रूप चे आहे जे या मन्दिरात स्थित आहे. अर्थात अम्बिका चे ईश्वर. येथील काही स्थानीय लोकं आणि किंवदन्तिच्या अनुसार दुर्ग ला हे नाव माता दुर्गा चे पर्यायवाची अम्बा ने मिळाले आहे या शिवाय याला अम्बावती, अमरपुरा, अम्बर, आम्रदाद्री आणि अमरगढ़ नावाने सुद्धा ओळखले जाते. इतिहासकार कर्नल जेम्स टॉड च्या अनुसार येथील राजपूत स्वतःला अयोध्यापति राजा रामचन्द्राते पुत्र कुश च्या वंशज मानतात ज्यामुळे त्यांना कुशवाहा नाव मिळाले जे कालांतराने कछवाहा झाले. आमेर स्थित संघी जूथाराम मन्दिरातून मिळाले मिर्जा राजा जयसिंह काळातील वि॰सं॰ १७१४ तदनुसार १६५७ ई॰ चे शिलालेख अनुसार याला अम्बावती नावाने ढूंढाड़ क्षेत्र ची राजधानी सांगितले आहे. हे शिलालेख राजस्थान सरकारच्या पुरातत्त्व एवं इतिहास विभागातील संग्रहालयात सुरक्षित आहे.

येथील जास्त करून लोकं याचे मूळ अयोध्या चे इक्ष्वाकु वंश चे राजा विष्णुभक्त भक्त अम्बरीषच्या नावाला जोडतात. यांच्या मान्यते अनुसार अम्बरीष ने दीन-दुखी लोकांची मदतीने साठी आपल्या राज्याचे भण्डार खुले ठेवले होते. या मुळे राज्यात सर्व दूर सुख आणि शांति तर होती परन्तु राज्याचे भण्डार दिवसां दिवस खाली होत गेले. त्यांचे पिता राजा नाभाग ने कारण विचारल्यावर अम्बरीश ने उत्तर दिले की हे गोदाम देवच्या भक्तांसाठी आहे. त्यांच्या साठी सदैव खुले राहिले पाहिजे.तेव्हा अम्बरीश ला राज्याच्या हितांविरूद्ध कार्यांचा आरोप लावून दोषी घोषित केले होते पण जेव्हा गोदामात आलेल्या मालाचू कमतरता चा ब्यौरा घेतला जात होता त्या वेळी कर्मचारी हे पाहून विस्मित झाले की जे गोदाम रिकामे पडले होते ते वे रात्री परत कसे भरले. अम्बरीश ने याला ईश्वराची कृपा म्हणून सांगितले जे त्याच्या भक्तिच्या फलस्वरूप झाले. या वर त्यांचे पिता राजा नतमस्तक झाले. तेव्हा ईश्वराच्या कृपे साठी धन्यवादस्वरूप अम्बरीश ने अापल्या भक्ती आणि आराधना साठी अरावली टेकडीवरील हे स्थळ निवडले आणि त्यांच्याच नावाने कालांतराने अपभ्रंश होत अम्बरीश पासुन "आम्बेर" बनले.

तसे टॉड आणि कन्निंघम, दोघांने ही अम्बिकेश्वर नावा चे शिव स्वरूपहून याचे नाव व्युत्पन्न मानले आहे. हे अम्बिकेश्वर शिव मूर्ति पुरानी नगरीच्या मध्य स्थित एक कुण्डच्या जवळ स्थित आहे. राजपूताना इतिहासमद्धे याला कधी पुरातनकाळात खूप अंबाचे वृक्ष असल्याने आम्रदाद्री नाव पण जगदीश सिंह गहलौतच्या अनुसार[कृपया उद्धरण जोड़ें] कछवाहच्या इतिहास मद्धे महाराणा कुम्भा च्या वेळेचे अभिलेख आमेरला आम्रदाद्रि नावाने सम्बोधित करतात.

ख्यातों मध्ये प्राप्त विवरणानुसार दूल्हाराय कछवाहा ची सं॰ १०९३ ई॰ मध्ये मृत्योपरांत राजा बने चे पुत्र अम्बा भक्त राजा कांकिल ने याला आमेर नावाने सम्बोधित केले.

भूगोल आमेर राजधानी जयपुर पासून ११ कि.मी. (६.८३५ मील) उत्तर मध्ये स्थित एक कस्बा आहे ज्याचा विस्तार ४ वर्ग किलोमीटर (४,३०,००,००० वर्ग फुट) कस्बा आहे. दुर्ग येथील एक ऊंच टेकडीवर स्थित आहे आणि याची प्राचीरों, द्वारो ची शृंखला आणि दगडी रस्ते ने भरलेला हा दुर्ग खाली बनलेले मावठा सरोवर ला पाहत आहे असे प्रतीत होते, हेच सरोवर आमेर चे महलांची जल आपूर्ति चा मुख्य स्रोत आहे. हे क्षेत्र खूप पहिले ढूंढाड़ नावाने ओळखला जातो. राजस्थान च्या पूर्वी भागात ढूंढ नदी वाहते होती ज्या वर त्याला लागून राहिलेले क्षेत्रांचे नाव ढूंढाड़ पडले. या क्षेत्रात वर्तमान जयपुर, दौसा, सवाई माधोपुर, टोंक जिल्हे आणि करौली चा उत्तरी भाग येतो.

आमेर जयपुर नगर ला जवळपास लागलेलाच आहे आणि येथील ऊष्ण मरुस्थलीय जलवायु आणि ऊष्ण अर्ध-शुष्क जलवायु चा प्रभाव "BWh/BSh", येथे वार्षिक वर्षा ६५० मि॰मी॰ (२६ इंच) होते, परंतु याचा अधिकांश भाग मानसून माहों, जून ते सप्टेंबरच्या मध्येच असते. ग्रीष्मकाल मध्ये अपेक्षाकृत उच्च तापमान असते ज्याचे सरासरी दैनिक तापमान जवळपास ३०° से॰ (८६° फ़ै॰)} असतो. मानसून काळात जास्त करून भारी वर्षां होते, पण पूर इत्यादी ची स्थिति नसते.शीतकाळात नवम्बर ते फेब्रुवारी मध्ये अपेक्षाकृत आनन्ददायी असते तेव्हा सरासरी तापमान १०-१५° से॰ (५०-५९° फ़ै॰) पर्यंत असते ज्या संग सूक्ष्म किंवा उस समय शीतलहर तापमाना ला जमवन्याच्या स्थिति च्या जवळ घेऊन जाऊ शकते.

पुरातत्त्व विज्ञानआणि संग्रहालय विभागाचे अधीक्षकच्या सांगितल्या प्रमाणे वार्षिक पर्यटन आकड़ेअनुसार येथे ५००० पर्यटक रोज येतात। वर्ष २००७ के आंकड़ों में यहां १४ लाख दर्शकों का आगमन हुआ था।

इतिहास आरम्भिक इतिहास

आम्बेर दुर्ग का एक दृश्य, विलियम सिम्पसन, सं.१८६०, पानी के रंग आमेर की स्थापना मूल रूप से ९६७ ई॰ में राजस्थान के मीणाओं में चन्दा वंश के राजा एलान सिंह द्वारा की गयी थी। वर्तमान आमेर दुर्ग जो दिखाई देता है वह आमेर के कछवाहा राजा मानसिंह के शासन में पुराने किले के अवशेषांवर बनविले आहे. परमानसिंह ने बनवलेले महल चा चांगला विस्तार त्यांच्या वंशज जय सिंह प्रथम यांच्या द्वारे केले होते. पुढच्या १५० वर्षात कछवाहा राजपूत राजांनी दआमेर दुर्ग मध्ये खूप सुधारणा आणि प्रसार केले होते तसेच शेवटी सवाई जयसिंह द्वितीयच्या शासनकाळात म्हणजेच १७२७ मध्ये त्यांनी आपली राजधानी नवरचित जयपुर नगरात स्थानांतरित केली.

कछवाहाओं द्वारा आमेर का अधिग्रहण

पन्ना मीणा चा कुण्ड किंवा बावली। इतिहासकार जेम्स टॉडच्या अनुसार या क्षेत्राला पहिले खोगोंग नावाने ओळखले जात होते तेव्हा येथे मीणा राजा रलुन सिंह ज्याला एलान सिंह चन्दा पण म्हणटले जाते त्यांचे राज होते. तो खूप प्रामाणिक आणि चांगला राजा होता. त्याने एक असहाय आणि बेघर राजपूत माता आणि त्याच्या मुलाला शरण मागितल्यावर शरण दिले होते. कालान्तर ने मीणा राजा ने त्या मुलाला ढोला राय (दूल्हेराय) ला मोठा झाल्यावर मीणा रजवाड़े चा प्रतिनिधि स्वरूप दिल्ली ला पाठविले मीणा राजवंश चे

लोक नेहमी शस्त्रांनी सज्जित असायचे म्हणून त्यांच्या वर आक्रमण करने आणि त्यांना हरविने सोपे नव्हते परंतु एका वर्षात फक्त एकदा, दिवाळीच्या दिवशी ते येथे बनलेल्या कुण्डात आपल्या शस्त्राना काढून वेगळे ठेवून देत होते आणि स्नान एवं पितृ-तर्पण करत. ही बातमी अति गुप्त ठेवली जात असे परंतु ढोलाराय ने एक ढोल वाजवणारे ला ही बातमी सांगितली पुढे ही इतर राजपूतांमध्ये पसरली. तेव्हा दीवालीच्या दिवशी घात लावून बसलेले राजपूतांनी त्या निहत्थे मीणांवर आक्रमण केले आणि त्या कुण्डांला मीणांत्षा रक्तरंजित लाशांनी भरून टाकले. या प्रकारे खोगोंग वर आधिपत्य प्राप्त केले. राजस्थान च्या इतिहासात कछवाहा राजपूतांच्या या कार्याला अति हेय दृष्टि ने पाहिले जाते तसेच अत्यधिक कायरतापूर्ण व शर्मनाक मानले जात आहे. त्या वेळी मीणा राजा पन्ना मीणा चे शासन होते म्हणून याला पन्ना मीणा ची बावली म्हणटले जाते. ही बावड़ी आजही आहे आणि २०० फ़ीट खोल व याला १८०० पायरी आहे.

पहिला राजपूत निर्माण राजा कांकिल देव ने १०३६ मध्ये आमेर ही आपली राजधानी बनल्यावर केले. हे आजच्या जयगढ़ दुर्ग च्या स्थानी होते. अधिकांश वर्तमान इमारती राजा मान सिंह प्रथम (दिसम्बर २१, १५५० – जुलाई ६, १६१४ ई॰) च्या शासनात १६०० ई॰ नंतर बनविली गेली आहे. त्यातील काही प्रमुख इमारती आहे आमेर महल का दीवान-ए-खास आणि अत्यधिक सुन्दरता ने चित्रित केलेले गणेश पोल द्वार ज्याचे निर्माण मिर्ज़ा राजा जय सिंह प्रथम ने केले होते.

वर्तमान आमेर महल ला १६वीं शताब्दी च्या परार्ध मध्ये बनविले गेले तेथील शासकांच्या निवासासाठी पहिले पासून बनलेले प्रासाद चे विस्तार स्वरूप होते येथील जुना प्रासाद, ज्याला कादिमी महल म्हंटले जाते (प्राचीन चे फारसी अनुवाद) भारताचे प्राचीनतम विद्यमान महलांपैकी एक आहे. हे प्राचीन महल आमेर महलाच्या मागच्या खाडीत बनलेले आहे.

आमेर ला मध्य काळात ढूंढाड़ नावाने ओळखले जात होते (अर्थात पश्चिमी सीमा वर एक बलि-पर्वत) आणि येथे ११वीं शताब्दी पासून – अर्थात १०३७ ते १७२७ ई॰ पर्यंत कछवाहा राजपूतांचे शासन होते तेव्हा पर्यंत होते जेव्हा पर्यंत त्यांची राजधानी आमेर पासून नवनिर्मित जयपुर शहरात स्थानांतरित झाली नाही म्हणून आमेर चा इतिहास या शासकांनी अमिट रूपाने जुड़लेला आहे कारण त्यांनी येथे आपले साम्राज्य स्थापित केले होते.

मीणांच्या वेळेस मध्य काळातील खूप से निर्माण ध्वंस करून दिले नाही तर त्यांच्या स्थानी आज काही अन्य निर्माण केलेले आहे. तसे १६वीं शताब्दीचा आमेर दुर्ग आणि निहित महल परिसर ज्याला राजपूत महाराजांनी बनवले होते के योग्य प्रकारे संरक्षित आहे.

इतर कथा राजा रामचन्द्र चे पुत्र कुश चे वंशज शासक नरवर चे सोढ़ा सिंह चे पुत्र दुलहराय ने जवळ पास सन् ११३७ ई॰ मध्ये तत्कालीन रामगढ़ (ढूंढाड़) मध्ये मीणांना युद्धात मात दिली आणि नंतर दौसा चे बड़गूजरांना पराजित करून कछवाहा वंश चे राज्य स्थापित केले. तेव्हा त्यांनी रामगढ़ मध्ये अापली कुलदेवी जमुवाय माता चे मंदिर बनविले. त्यांचे पुत्र कांकिल देव ने सन् १२०७ मध्ये आमेर वर राज करत असलेले मीणांना परास्त करून अापल्या राज्यात विलय करून घेतले आणि त्याला अापली राजधानी बनविले. तेव्हा पासून आमेर कछवाहों ची राजधानी बनले आणि नवनिर्मित नगर जयपुर चे निर्माण पर्यंत होते. याच वंशाचे शासक पृथ्वीराज मेवाड़ चे महाराणा सांगा चे सामन्त होते जे खानवाच्या युद्धात सांगाच्या बाजूने लड़ले होते. पृथ्वीराज स्वयं गलता चे श्री वैष्णव संप्रदाय चे संतहारी चे अनुयायी होते. यांचे पुत्र सांगा ने सांगानेर कस्बा बनविला.

अभिन्यास आमेर आणि जयगढ़ दुर्ग अरावली पर्वतमालाच्या एका पर्वत चील चा टीला च्या वरच बनलेले आहे. खरे तर हे महल आणि जयगढ़ एक ही परिसरातील भाग म्हणटले जाते आणि दोन्ही एकच पहाड़ी सुरंग च्या मार्गाने जुड़लेले आहे. हे सुरंग गुप्त रूपाने बनलेली होती. ज्याचे प्रयोजन युद्धकाळात विषम परिस्थिति झाल्यावर राजवंश च्या लोकांना गुप्त रूपाने अधिक सुरक्षित जयगढ़ दुर्ग पर्यंत पोहचवण्याच्या उद्देश्याने केले गेले होते.

प्रवेश द्वार हे महल चार मुख्य भागांमध्ये विभागलेले आहे. ज्यांचे प्रत्येकाला प्रवेशद्वार एवं प्रांगण आहे, मुख्य प्रवेश सूरज पोल द्वार पासून आहे. जेथून जलेब चौकात येता येते. जलेब चौक प्रथम मुख्य प्रांगण आहे आणि खूप मोठा बनला आहे. याचे विस्तार जवळपास १०० मी लांब आणि ६५ मी. रूंद आहे. प्रांगण मध्ये युद्धात विजय मिळाल्या वर सेना चे जलूस काढले जाते. हे जुलूस राजसी कुटुंबाच्या महिला जाळीदार झरोख्यातून पाहत. या दरवाजा वर सन्तरी तैनात असायचे कारण हा दरवाजा दुर्ग प्रवेश चा मुख्य दरवाजा आहे. हा दरवाजा पूर्वाभिमुख होता आणि येथून उगवत्या सूर्याची किरणें दुर्ग मध्ये प्रवेश करत होती. म्हणून याला सूरज पोल म्हणटले जायचे. सेना चे घुड़सवार इत्यादी आणि शाही गणमान्य व्यक्ति महल मध्ये याच दरवाज्यातून प्रवेश करत होते.

जलेब चौक अरबी भाषेचा एक शब्द आहे ज्याचे अर्थ आहे सैनिकांचे एकत्रित होने ची जागा. हे आमेर महल चे चार प्रमुख प्रांगणातील एक आहे ज्याचे निर्माण सवाई जय सिंह यांच्या शासनकाळात (१६९३-१७४३ ई॰) च्या मध्ये केले गेले होते. येथे सेना नायक ज्यांना फ़ौज बख्शी पण म्हणायचे त्यांच्या कमान मध्ये महाराजाच्या वैयक्तिक अंगरक्षकांची परेड पण आयोजित होत होती. महाराज त्या रक्षकांच्या तुकड़ींची सलामी घेत आणि निरीक्षण करायचे. या प्रांगणाच्या शेजारी अश्वशाळा आहे ज्याच्या वरच्या तळावर अंगरक्षकांचे निवास स्थान आहे.

प्रथम प्रांगण

गणेश पोल द्वार जलेबी चौक पासून एक शानदार पायरी चा रस्ता महल च्या मुख्य प्रांगण ला जाताे येथे प्रवेश करताना उजव्या बाजूला शिला देवी मन्दिर चा रस्ता आहे. येथे राजपूत महाराजा १६वीं शताब्दी पासून १९८० पर्यंत पूजन करत होते तेव्हा पर्यंत येथे यहां म्हशीची बळी दिली गेली. १९८० ई॰ पासून ही बळीप्रथा समाप्त करण्यात आली. याच्या जवळच शिरोमणिंचा वैष्णव मंदिर आहे या मन्दिराचे तोरण श्वेत संगमवर चे बनले आहे आणि त्याच्या दोन्ही कडे दोन हत्तींची जीवन्त प्रतिमा आहे.

गणेश पोल पुढचा द्वार आहे गणेश पोल, ज्याचे नाव हिन्दू प्रभु गणेश वर ठेवले होते गणेश विघ्नहर्ता मानले जातात आणि प्रथम पूज्य ही आहे म्हणून महाराजांचे वैयक्तिक महलाचे प्रारम्भ येथुन झाल्या मुळे येथुन त्यांची प्रतिमा स्थापित केली आहे. ही एक त्रि-स्तरीय इमारत आहे ज्याचे सुशोभीकरण मिर्ज़ा राजा जय सिंह (१६२१-१६२७ ई॰) च्या आदेशानुसार केले होते. या दरवाजे च्या वर सुहाग मन्दिर आहे, येथे राजवंश च्या महिला दीवान-ए-आम मध्ये आयोजित होणारे समारोह इत्यादी चे दर्शन झरोख्यातून करत होत्या. या दरवाज्याची नक्काशी अत्यन्त आकर्षक आहे. दरवाज्याला लागुन असलेल्या भिंतीवर कलात्मक चित्र बनविले आहे. या चित्रांसाठी म्हणटले जाते की त्या महान कारीगरांच्य कले ने मुगल बादशाह जहांगीर इतके नाराज़ झाले की त्यांनी या चित्रांवर चूने-वाळूची पर्त लावून दिली. कालान्तर ने पर्त चा प्लास्टर निघाल्याने चित्र काही काही ठिकाणी दिसू लागले होते. शिला देवी मन्दिर जलेबी चौकाच्या उजवी कडे एक छोटा किन्तु भव्य मन्दिर आहे जो कछवाहा राजपूतांच्या कुलदेवी शिला माता ला समर्पित आहे. शिला देवी काली माता आणि दुर्गा मातेचाच एक अवतार आहे. मन्दिरच्या मुख्य प्रवेशद्वारात चांदी च्या पतरे ने मढ़लेल्या दरवाजेंची जोड़ी आहे. या वर उभरलेली नवदुर्गा देली आणि दहा महाविद्यांचे चित्र बनलेले आहे. मन्दिराच्या आत दोन्ही बाजूंना चांदीचे बनलेले दोन मोठे सिंहांच्या मध्ये देवीची मूर्ति स्थापित आहे. या मूर्ति शी संबंधित कथा अनुसार महाराजा मान सिंह ने मुगल बादशाह द्वारा बंगाल चे गवर्नर नियुक्त केल्या वर जेस्सोर च्या राजांचा पराभव करण्या हेतु ने पूजा केली होती. तेव्हा देवी ने विजयाचा आशीर्वाद दिला. स्वप्नात राजाला समुद्राच्या तळाशी शिला रूप मध्ये ती मूर्ति काढून ती स्थापित करण्याचे आदेश दिले. राजा ने १६०४ मध्ये विजय मिळवल्यावर त्या शिला ला सागरातून काढण्याचे आदेश दिले व ती मूर्ती आमेर मध्ये उभारण्याचे सांगितले आणि तेथेच स्थापना करण्याचे सांगितले. ही मूर्ति शिला रूप मध्ये मिळाल्याने याचे नाव शिला माता पडले. मन्दिर च्या प्रवेशद्वार च्या वर गणेश च्या मूंगेची एकाश्म मूर्ति पण स्थापित केली.

असे ही म्हणटले जाते की राजा मान सिंह ला जेस्सोर च्या राजा ने पराजित केल्या नंतर ही श्याम शिला भेंट केली ज्याचे महाभारत शी सम्बन्ध आहे. महाभारत मध्ये कृष्ण चे मामा मथुरा चे राजा कंस ने कृष्णाच्या पहिले ७ भाऊ बहनींना याच शिला वर मारले होते. या शिलाच्या बदल्यात राजा मान सिंह ने जेस्सोर चा क्षेत्र पराजित बंगाल नरेश ला परत केले. तेव्हा या शिला वर दुर्गाच्या महिषासुरमर्दिनी रूप ला उकेरून टाकले. व आमेरच्या मन्दिर मध्ये स्थापित केले होते तेव्हा पासून शिला देवी चे पूजन आमेरच्या कछवाहा राजपूतांमध्ये प्राचीन देवीच्या रूपाने करण्याचे प्रचलित आहे तसे त्यांच्या कुटुंबांचे पहिले पासून कुलदेवी रूपात पूजली जात आहे. रामगढ़ ची प्राचीन देवी के रूप में किया जाने लगा, तसे त्यांच्या कुटुंबात पहिले पासून कुलदेवीच्या रूपाने पुजली जाणारी रामगढ़ ची जामवा माताच कुलदेवी च्या रूपाने मानली गेली.

या मन्दिराशी जुडलेली एक अन्य प्रथा पशु-बलि ची पण होती जी वर्षात येणाऱ्या दोन्ही नवरात्री च्या सणानिमित्त(शारदीय एवं चैत्रीय) केली जात होती. या प्रथा मध्ये नवरात्रिच्या महाअष्टमीच्या दिवशी मन्दिराच्या दरवाज्यापुढे एक म्हैस आणि बकर्यांची बळी दिली जात होती. या प्रथा चे साक्षी राजपरिवार चे सगळे सदस्य आणि अपार जनसमूह उपस्थित राहत असे. या प्रथा ला १९७५ ई॰ पासून भारतीय दंड संहिता ची धारा ४२८ आणि ४२९ च्या अन्तर्गत्त निषेध केला. या नंतर ही प्रथा जयपुरच्या महलातील प्रासादच्या आत गुप्त रूपात चालू होती. तेव्हा याचे साक्षी मात्र राजपरिवारातील जवळचे सदस्यच असायचे. अाता ही प्रथा पूर्ण रूपपणे समाप्त केली आणि देवीला फक्त शाकाहारी भेंट चढवली जाते.

द्वितीय प्रांगण प्रथम प्रांगण पासून मुख्य पायऱ्या द्वारे द्वितीय प्रांगणात जाता येते. जहां दीवान-ए-आम बना हुआ है। इसका प्रयोग जनसाधारण के दरबार हेतु किया जाता था। दोहरे स्तंभों की कतार से घिरा दीवान-ए-आम संगमर्मर के एक ऊंचे चबूतरे पर बना लाल बलुआ पत्थर के २७ स्तंभों वाला हॉल है। इसके स्तंभों पर हाथी रूपी स्तंभशीर्ष बने हैं एवं उनके ऊपर चित्रों की श्रेणी बनी है। इसके नाम अनुसार राजा यहॉं स्थानीय जनसाधारण की समस्याएं, विनती एवं याचिकाएं सुनते एवं उनका निवारण किया करते थे। इसके लिये यहां दरबार लगा करता था।

तृतीय प्रांगण

बायें: शीष महल में शीशों से सज्जित छत। बायें: शीष महल का आंतरिक कक्ष तीसरे प्रांगण में महाराजा, उनके परिवार के सदस्यों एवं परिचरों के निजी कक्ष बने हुए हैं। इस प्रांगण का प्रवेश गणेश पोल द्वार से मिलता है। गणेश पोल पर उत्कृष्ट स्तर की चित्रकारी एवं शिल्पकारी है। इस प्रांगण में दो इमारतें एक दूसरे के आमने-सामने बनी हैं। इनके बीच में मुगल उद्यान शैली के बाग बने हुए हैं। प्रवेशद्वार के बायीं ओर की इमारत को जय मन्दिर कहते