धरासणा
धरासणा हे भारताच्या गुजरात राज्यातील शहर आहे. दांडीकूच नंतर मे १९३०मध्ये येथील सत्याग्रहात २,५०० व्यक्तींनी भाग घेतला होता.
धरासणा हे भारताच्या गुजरात राज्यातील शहर आहे. दांडीकूच नंतर मे १९३०मध्ये येथील सत्याग्रहात २,५०० व्यक्तींनी भाग घेतला होता.