वरळी-नरिमन पॉईंट सागरी महामार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वरळी-नरिमन पॉईंट सागरी महामार्ग भारताच्या मुंबईशहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठीचा महामार्ग प्रकल्प आहे. हा महामार्ग वांद्रे-वरळी सागरी महामार्गापासून-सीलिंकपासून पुढे दक्षिणेकडे नरीमन पॉइंटपर्यंत जाईल.