सुनील गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ.सुनील बलिराम गायकवाड

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ लातूर

जन्म जून १९, इ.स. १९७०
अंबुलगा (वि)
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
व्यवसाय पत्रकारीता / शेती

डॉक्टर सुनील बलिराम गायकवाड (जून १९, इ.स. १९७० - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. गायकवाड २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या लातूर मतदारसंघातून निवडून गेले.लॉर्डबुद्धा अंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार,बांगला देश.नी गौरवलेले एकमेव भारतीय खासदार आहेत.१६ व्या लोकसभा कार्यकाला मधे ‘ सांसद रत्न’ पुरस्कार तसेच महाराष्ट्रचे राज्यपाल कोशियारी यांच्या हस्ते ' समाज सेवी सन्मान २०२०'ने गौरव करण्यात आला. २०२१ला जगजीवनराम कला साहित्य अकादमी कडून नेपाल लुंबिनी येथे ' डॉ बी आर आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड देण्यात आला.मध्यप्रदेशच्या ह्यूमन राईट्स फाउंडेशन कडून ' राष्ट्रीय समाज सेवा रत्न ' २०२१ हा ही पुरस्कार देण्यात आला आहे.अनेक पुरस्कारानी त्यांचा गौरव केला गेला आहे.लातूरला रेल्वेनी पानी अन्या मधे मुख्य वाटा आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या हस्ते ‘जनसंवाद’ हे हिंदी पुस्तक प्रकाशित केले आहे.Phd in management scienceच्या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे राष्ट्रपति रामनाथ कोविंद जीच्या हस्ते करण्यात आले.ते १६ व्या लोकसभा मधे १००% उपस्थिती आणि सर्वाधिक शैक्षणिक डिग्री असलेले खासदार महनुन ही परिचित आहेत.सन २०२१ला कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी, किंग्डम ऑफ टोंगानी D.Liit & D.Sc या मानद पदव्या देऊन गौरव केला आहे.भारत सरकारचे दोनवेला परदेशात प्रतिनिधित्व केले.साउथ अमेरिकाला world E-parliamentच्या conferenceला आणि भूटानच्या asian social and cultural standing Comiteeच्या conferenceला delegation chairman या नात्यानी प्रतिनिधित्व केले.डॉक्टर सुनील गायकवाड़ यांचे पिताजी बलिराम गायकवाड़ हे भारत रत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर यांच्या सोबत सामाजिक काम केले होते. डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना दोन भाऊ आणि चार बहिणी आहेत.मोठे बंधू अनिलकुमार बळीराम गायकवाड हे महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट अभियंता म्हणून दोन वेळा गौरव केलेले आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय येथे ' सचिव ' या पदावर कार्यरत आहेत.महाराष्ट्र सदन दिल्ली बनवण्यात त्यांचा प्रमुख सहभाग राहिला आहे.समृद्धी एक्स्प्रेस वे,मुबई पुणे एक्स्प्रेस वे, आदी कामे त्यांच्यामुळे पूर्ण झाली आहेत.विजयकुमार बळीराम गायकवाड हे भारत पेट्रोलियमचे पंप मालक आहेत.बहिणी लीलावती,ललिता भगले,पुष्पलता अंबुलगेकर,मीना चंद्रमणी या आहेत.पत्नी विशाखा सुनील गायकवाड या एर इंडिया मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर आहेत.मुलगी अनघा ही BMM पदवीधर आहे मुलगा शुभम हा पदवीचे शिक्षण घेत आहे.