विठ्ठल कृष्ण नेरूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विठ्ठल कृष्ण नेरूरकर (जन्म : १४ डिसेंबर १८९२) हे एक मराठी कथाकार, कवी आणि नाटककार होते. ’नागरिकता वाचनमाला’ या पुस्तकाच्या दोन भागांचे त्यांनी संपादन केले होते.

नेरूरकर यांची अन्य पुस्तके[संपादन]

  • अकबराचे वेद साधन
  • उत्कंठा
  • कवीची भेट
  • गमतीच्या गोष्टी (भाग १ ते ७ - लहान मुलांसाठी)
  • टोलस्टॉयचे तत्त्वज्ञान
  • तो क्षण
  • नवा नमुना (कादंबरी)
  • पर्वती
  • प्रतिबिंबे (कथासंग्रह)
  • फोटोचे लग्न व इतर लघुकथा (कथासंग्रह)
  • मधली सुटी (लहान मुलांसाठी)
  • मराठीचा संसार
  • माणूस आणि पशू (लहान मुलांसाठी)
  • मुलींची शाळा (एकांकिका)
  • शीलाचे मोल (लहान मुलांसाठी)
  • सयाजी सुवर्ण महोत्सव (काव्य)
  • साधना (कादंबरी)

पुरस्कार[संपादन]

नेरूरकर यांच्या स्मरणार्थ कोकण मराठी साहित्य परिषद ही दरवर्षी एका लेखकाला संकीर्ण वाङ्‌मयासाठीचा वि.कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार (रु.२०००+सन्मानपत्र) देते.