वाल्मीकि रामायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाल्मीकि रामायण हा महर्षी वाल्मीकि यांनी रचलेला संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. विविध रामायण आणि रामचरित्रावरील उपलब्ध सर्व ग्रंथ याच ग्रंथावर आधारित आहेत. हे महाकाव्य रामाच्या जीवनातील कालक्रमानुसार बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड व उत्तरकांड, अश्या सात भागांमध्ये विभागले आहे.[१] [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'रामायण के सात कांड श्रीराम के सात अंग हैं'". Bhaskar.com (Hindi भाषेत). 10 June 2018. Archived from the original on 31 October 2022. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "वाल्मीकि रामायण" (PDF). embassyindiabangkok.gov.in (Hindi भाषेत). 31 October 2022. Archived (PDF) from the original on 31 October 2022. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)