बॉर्डर-गावस्कर चषक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भारत व
ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी क्रिकेट सामन्यांत विजयी संघाला देण्यात येणाऱ्या चषकाला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर व भारताचा माजी कर्णधार व आघाडीचा फलंदाज सुनिल गावस्कर ह्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ह्या मालिकेला हे नाव दिले गेले आहे.
खालील तक्त्यामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकाचा इतिहास दिला आहे.
| वर्ष | ठिकाण | निकाल | मालिकावीर |
|---|---|---|---|
| १९९६-९७ | एकमेव कसोटी सामना भारताने जिंकला (१-०) | नयन मोंगिया | |
| १९९७-९८ | तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली | सचिन तेंडुलकर | |
| १९९९-२००० | तीन सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली | सचिन तेंडुलकर | |
| २०००-०१ | तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली | हरभजन सिंग | |
| २००३-०४ | चार सामन्यांची मालिका १-१ बरोबरीत सुटली | राहुल द्रविड | |
| २००४-०५ | चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली | डेमियन मार्टिन | |
| २००७-०८ | चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली | ब्रेट ली | |
| २००८-०९ | चार सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकली | इशांत शर्मा | |
| २०१०-११ | दोन सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकली | सचिन तेंडुलकर | |
| २०११-१२ | चार सामन्यांची मालिका भारताने ४-० अशी जिंकली | मायकेल क्लार्क | |
| २०१२-१३ |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |