बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध | |
|---|---|
| शीत युद्ध यातील एक भाग | |
| [[चित्र: |
|
| दिनांक | २६ मार्च ते १६ डिसेंबर इ.स. १९७१ |
| ठिकाण | पूर्व पाकिस्तान |
| परिणती |
|
| प्रादेशिक बदल |
बांग्लादेश ची निर्मिती. |
| युद्धमान पक्ष | |
|
|
| सेनापती | |
| सैन्यबळ | |
| बांग्लादेशी दले: १,७५,००० भारत: २,५०,००० |
पाकिस्तानी लष्कर: ~३,६५,००० पाकिस्तानी नीमलष्करी दले: ~२,५०,००० |
| बळी आणि नुकसान | |
| बांग्लादेशी दले: ३०,००० भारत: १,५२५(मृत्यूमुखी) ४,०६१(जखमी) |
पाकिस्तानी लष्कर: ~१८,००० ९३,०००(युद्धबंदी) |
| सामान्यांचे मृत्यू: ३,००,००० ते ३०,००,००० | |
बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध हे बांगलादेशाचे पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाटी झालेले युद्ध होते. हे युद्ध इ.स. १९७१ साली झाले होते.
खरेतर युद्ध पाकिस्तानी लष्कर व मुक्ती वाहिनी या संघटनेत झाले होते. पण ३ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी भारतीय सैन्य मुक्ती वाहिनीच्या बाजूने युद्धात उतरले. यामुळे हे युद्ध भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध म्हणूनही ओळखले जाते. १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी हे युद्ध संपले व बांग्लादेश स्वतंत्र झाला.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |