पाताळपाणी धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाताळपाणी धबधबा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहराजवळ असलेला धबधबा आहे. सहलीचे ठिकाण असलेल्या धबधब्यावर अचानक पूर येऊ शकतो. जुलै २०११मध्ये येथे पाच व्यक्ती वाहून गेल्या होत्या.[१]

संदर्भ[संपादन]